महात्मा गांधींनी भारतीय समाजाला जीवन मूल्ये, नीतिमूल्ये व राष्ट्रीय मूल्ये शिकवली. छिन्न - विच्छिन्न अवस्थेत असलेल्या समाजाला एकसंघ राष्ट्रपण दिले. सत्य व अहिंसेचा एक नवा क्रांतिकारी मार्ग दाखविला. संपूर्ण जगभर परस्परांविषयी द्वेषाची भावना वाढत चाललेली आहे.
जयहिंद लोकचळवळ
नविन अकोले रोड,
संगमनेर, जि. अहिल्यानगर
महाराष्ट्र 422605